- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 204 pages
- ISBN-13 : 978-93-84091-52-1
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 252 g
- Dimensions : 14.5 x 1.5 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र
₹280.00Price
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. त्यांनी हरप्पा संस्कृतीविषयी आकलनात्मक संशोधन करण्याच्या उद्देशाने जो अभ्यास केला, त्याची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय. महाराष्ट्राची जडणघडण प्रामुख्याने देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली असली, तरी त्याची पायाभरणी सातवाहन काळापासून चालू होती. हरप्पा जन आणि ब्राह्मणी व्यवस्थेने ज्यांना व्रात्य क्षत्रिय म्हणून धिक्कारले तो वृजी गण या दोहोंचे सांस्कृतिक वारसदारच महाराष्ट्राच्या जडणघडणीस कारणीभूत आहेत, हा या लेखनाचा प्रमुख निष्कर्ष आहे.
_edited.png)


